Monday, July 27, 2020

सुक्यो गजाली . . .

          



बाबा गेलो पंढरीक . . . !

नंदू इन्सुलकार रिटायर झालो. बरे पाच पन्नास लाख गावले. ते आता खय गुंतवचे तेची चिंता तेका पडलली, पेद्रु गोन्साल्विसान शेअरात गुंतवचो सल्लो दिल्यान, तर मी जमिनीत. आबाचा म्हणणा होता तेनी सोन्यात गुंतवचे. 'नायतरी चडू आणखी चार पाच वर्षांनी लग्नाचा होतला. तवसर सोना आणखी म्हाग जातला, लग्नात आयते दागीने गावतले. प्रेम करुन लगीन केल्यान तरी सोना काय फुकट जावचा नाय!'

आबाचा लॉजिक आमका सगळ्यांकाच पटला. पेद्रु आराडलो, ' होय रे होय! गाजराची पुंगी, वाजली तर वाजली! . . नायतर मोडून खाल्ली!!'

 आबा करवादलो, 'पुंगी बंद कर आधी तुझी. बाबा गेलो पंढरीक, इलो तरी वडे! नाय इलो तरी वडे!'

'म्हणजे?' आमका अर्थच कळाक नाय, आबाच्या म्हणण्याचो.

'अरे गजाल जुनी आसा! त्याकाळी वारकरी चलत पंढरपुराक जायत. वाटेत थोडेजण आटपतय. पंढरपूरसून बरेपणी परत इलेच तर येतांना पंढरीच्या प्रसादाचे वडे आणित आणि समजा नायच इले, वाटेतच आटापले तर बाराव्याचे म्हाळाचे वडे आसतच. थोडक्यात वडे चुकाचे नाय! तसाच सोन्यात गुंतयललो पैसो वाया जावचो नाय!' . . आबान आपला तत्वज्ञान पाजळल्यान.

'मेल्या, वड्यांसाठी बापाशिक कित्याक पोचयतय?' . . . नंद्यान सोन्यातली गुंतवणूय सोमती कॅन्सल केल्यान!

उडाणटप्पू

2 comments:

प्रशांत मठकर said...

आबांचा तत्वज्ञान म्हणजे काळाची कसोटी पास झालेला तत्वज्ञान..

aryamadhur said...

जीवघेणा तत्त्वज्ञान!