मध्यंतरी वाडीत भारनियमन सुरू होता, त्येवाची गजाल ! आयतवार आसल्याकारणान अख्ख्या कुटुंबाक सुटी होती. बायलपोरांसकट आबान पिकनिकीक जावचा ठरयल्यान. सकाळीच उठान आबान कपड्यांका इस्त्री करुक घेतल्यान. बायलेन कातु-चिरुक घेतल्यान. साडेसाताक लायट जातली ह्येची भिती दोघांकाय होती. बायलेचा वाटाप लावचा होता.
' गो, सव्वासात वाजले. पटापट कात !' . . . आबा
' तुमची इस्तरी आटपा लवकर !' . . . बायल
तितक्यात फाककन लायट गेली. आबान गाळ मारून दिल्यान,
' फटकेचो वाको इलो तो !'
' पंद्रा मिन्टा आसत महो आजून . . येयत दिसता परत !'
. . . आबाची बायल आशेर होती.
' डोंबाल तुजा !' म्हणीत आबान वीज विभागाक फोन लायल्यान.
' लायट बेगीना शी काढल्यात ?' . . . आबा
' भारनियमन ! . . आजपासून सव्वासात . . !' . . . वीज कर्मचारी
' आजचोच मुहूर्त बरो गावलो तुमका ? आमका आज पिकनिकीक
जावचा होता . . इस्त्री रवली . . बायलेचा वाटाप रवला !'
. . . आबा करवादलो
' पिकनिकीक आजचोच बरो मुहूर्त शोधल्यास ?' . . . पलिकडसून खाडदिशी फोन बंद झालो. आबाची गाळ घशातच अडाकली.
उडाणटप्पू
No comments:
Post a Comment